उपनगरातील वीजपुरवठ्याची सूत्रे रिलायन्स एनर्जीकडून अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीकडे गेल्यापासून बिलात ५० ते २०० रुपयांची वाढ झाल्याचा सूर उमटत आहे. या दरवाढीवर काही दिवसांपूर्वीच काही सामाजिक संस्था तसेच काँग्रेसने आक्षेप घेतला होता. बेस्टच्या बिलातही वाढ झाल्याच्या तक्रारी आहेत.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2Ay4Blq
No comments:
Post a Comment