देशात सर्वत्र डिजिटलायझेशनचे वारे वाहत असताना मुंबईतील सरकारी विधी कॉलेजमध्ये मात्र सोशल मीडियावर कॉलेजचे नाव वापरू नये, अशी सूचना काढण्यात आली आहे. यामुळे संस्थेतील विद्यार्थ्यांना सोशल मीडियावरल कॉलेजच्या नावाने असलेले विविध पेज डिलिट करण्यास सुरुवात केली आहे....
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2zhLXhO
No comments:
Post a Comment