‘आपण मराठी आहोत आणि आपली भाषिक संस्कृती किती महान आहे, याचे गोडवे आपण नेहमीच गातो; पण केवळ गोडवे गाणे आणि प्रत्यक्षात आपल्या साहित्य-संस्कृतीविषयी आस्था असणे, यात फार फरक आहे. विदेशात पुस्तकाची एक आवृत्ती ही लाखभर प्रतींची असते, याउलट आपल्याकडे मात्र ती फारतर हजार प्रतींची असते. १० कोटी लोकसंख्या असणाऱ्या आपल्या महाराष्ट्रात एखाद्या पुस्तकाच्या हजारभर प्रती विकल्या जातानाही दमछाक होते, याहून अधिक लाजिरवाणी बाब ती काय,’ अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केली आहे.
from Pune News in Marathi, पुणे न्यूज़, Latest Pune News Headlines https://ift.tt/2r8p6kg
No comments:
Post a Comment