ऑक्टोबर महिन्यात भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या '१२३ कराराला' दहा वर्षे पूर्ण झाली. या दहा वर्षाच्या कालावधीत अणु ऊर्जा कार्यक्रमाला विशेष गती मिळाली आहे, असा विश्वास अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केला.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2qmMpGK
No comments:
Post a Comment