‘लोकसभा निवडणुकीनंतर येईल शुद्धीवर’, राज ठाकरेंचा दिवाळी धमाका
‘गेल्या साडेचार वर्षात त्याच्यावर खूपच अत्याचार झाले आहेत. पण आता काळजीचं कारण नाही. लोकसभा निवडणुकीनंतर तो शुद्धीवर येईल,’ असं धन्वंतरी भारतीय नागरिकांना सांगत आहे.
from Latest News mumbai News18 Lokmat https://ift.tt/2F3W9zV
No comments:
Post a Comment