'ताई माई अक्का, विचार करा पक्का, तयार करा मन आणि .... या चिन्हाचे दाबा बटण', अशी जोरदार घोषणा देत गल्लोगल्ली रिक्षा फिरल्या की निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली, असा नागरिकांचा समज व्हायचा. मग दररोज वेगवेगळी गाणी, विकासकामांचा पाढा वाचणारी माहिती आणि प्रचाराच्या ऑडिओ क्लिप्सने विविध पक्षांचे उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचत होते. गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियामुळे हा प्रचार अचानक थांबल्याचे चित्र आहे.
from Pune News in Marathi, पुणे न्यूज़, Latest Pune News Headlines http://bit.ly/2UYUrGQ
No comments:
Post a Comment