मुंबईसह कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला आठवडाभर थोडा दिलासा मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा तापमानाचा पारा चढायला सुरुवात झाली आहे. विदर्भात पारा मंगळवारी पुन्हा एकदा ४५ अंशांपार गेला आहे, तर येत्या दोन ते तीन दिवसांत कमाल तापमान आणखी दोन ते तीन अंशांनी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. एक ते दोन अंशांची वाढ अपेक्षित आहे. उर्वरीत महाराष्ट्रात आर्द्रता अत्यंत कमी आहे.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या http://bit.ly/2IC8sUP
No comments:
Post a Comment