राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना त्यांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिलेले नाही. जरी निमंत्रण दिले गेले तरी राहुल जाणार नाहीत, असे प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांनी बुधवारी स्पष्ट केले. देशात दलित, अल्पसंख्याक, आदिवासींवर अत्याचार करणाऱ्यांना सरकार संरक्षण देत आहे. या हुकूमशाहीविरोधात जनसंघर्षाचे वादळ सुरू झाले असून, ते भाजपची सत्ता उधळवून लावेल, असेही खरगे म्हणाले.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2C0yBdr
No comments:
Post a Comment