नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची उभारणी करताना होणारी वृक्षतोड व निसर्गाची हानी लक्षात घेता महामार्गाच्या दुतर्फा आठ लाख झाडे लावण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे. यासाठी लखनऊ येथील राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्थेचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2PS7QLt
No comments:
Post a Comment