'मेट्रो प्रकल्पाची आखणी करताना विविध बाबींचा विचार केला असून, भुयारी मेट्रो केल्यास घातपाती कारवायांसारख्या कारणांमुळे सुरक्षेचा धोका असतो, असे मेट्रो-२बी संदर्भातील अहवालात एमएमआरडीएने म्हटले आहे. मग, संपूर्ण भुयारी पद्धतीने उभारण्यात येणाऱ्या मेट्रो-३ प्रकल्पाला सुरक्षेचा धोका नाही का', असा सवाल उन्नत 'मेट्रो-२बी' प्रकल्पाला विरोध करणाऱ्या जनहित याचिकादारांतर्फे बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात उपस्थित करण्यात आला.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2PN3jJU
No comments:
Post a Comment