कचऱ्याच्या नव्या कंत्राटात कंत्राटी आणि कायमस्वरूपी सफाई कामगारांना पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील चार विभागांत सफाईचे काम देण्याचे आश्वासन आठवड्यापूर्वी महापालिकेने देऊनही त्याची पूर्तता न झाल्याने सफाई कामगार संतप्त झाले असून, येत्या दोन दिवसांत निर्णय न झाल्यास कचरा उचलणे बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा 'कचरा'कोंडीचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2DSJJJy
No comments:
Post a Comment