दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित नव्या सराव प्रश्नसंचांची निर्मिती बालभारतीने केली आहे. मार्च २०१९मध्ये दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सराव करणे सुलभ व्हावे यासाठी हे प्रश्नसंच तयार करण्यात आले आहेत. या संदर्भातील घोषणा राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे संचालक डॉ. सुनिल मगर यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'च्या राऊंड टेबल चर्चेत केली होती.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2KtoDCd
No comments:
Post a Comment