डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लोकशाहीवादी होते. एका आधुनिक समाज उभारणीसाठी डॉ. आंबेडकर झटत होते. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता त्यांनादेखील या वातावरणात देशद्रोही ठरवले असते असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी केले.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2S8M7io
No comments:
Post a Comment