मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्यास दहा वर्षे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वच रेल्वे स्थानकांवरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. मध्य रेल्वेने सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) दोन कंपन्या नेमल्या असून पश्चिम रेल्वेवर प्रशिक्षित कमांडोंसह अन्य सुरक्षा कर्मचाऱ्यांचा ताफा नेमण्यात आला आहे.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2BuUjnV
No comments:
Post a Comment