दुष्काळ, अतिवृष्टी तर कधी अवकाळी पाऊस... अशा अस्मानी संकटांनी गेली काही वर्षे पिचलेल्या बळीराजाने आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुन्हा एल्गार पुकारला असून, आज, गुरुवारी ही शेतकरी एकजूट मुंबईच्या आझाद मैदानात दिसून येणार आहे.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2KtRDK4
No comments:
Post a Comment