राज्यांसह देशभरातील विविध तपास व गुप्तचर विभागांचे समन्वय करणाऱ्या यंत्रणेकडून तसेच राज्यातील एटीएस व राज्य गुप्तचर विभागासह अन्य सर्व आस्थापनांमधून प्रत्येक धोक्याची सूचना ही पोलिस आयुक्तालयात येत असते. त्याचबरोबर देशातील वेगवेगळ्या यंत्रणांकडील गोपनीय माहितीचे आदान-प्रदान करून त्यावर काम करणारी यंत्रणा प्रस्थापित आहे. त्यामुळे मुंबई पोलिस दल आता कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याला तोंड देण्यास सज्ज आहे, असा दृढ विश्वास मुंबईचे पोलिस आयुक्त सुबोध जैस्वाल यांनी विशेष मुलाखतीत व्यक्त केला.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2Sc1mHA
No comments:
Post a Comment